महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार योजना राबविण्यात येते. सदर योजनेअंतर्गत सन 2025 करीता लेखक /प्रकाशक यांनी दि. 01 जानेवारी, 2025 ते दि. 31 डिसेंबर, 2025 या कालावधीत प्रकाशित झालेली पुस्तके दि. 1 जानेवारी, 2026 ते दि. 30 जानेवारी, 2026 या कालावधीत स्पर्धेसाठी पाठवावीत. स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार योजना 2025 नियमावली व प्रवेशिका पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
- Post category:लक्षवेधी
- Post comments:0 Comments
