महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार योजना राबविण्यात येते. सदर योजनेअंतर्गत सन  2025 करीता लेखक /प्रकाशक यांनी  दि. 01 जानेवारी, 2025 ते   दि. 31 डिसेंबर, 2025 या कालावधीत प्रकाशित झालेली पुस्तके  दि. 1 जानेवारी, 2026 ते दि. 30 जानेवारी, 2026 या कालावधीत   स्पर्धेसाठी पाठवावीत.  स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार योजना 2025 नियमावली व प्रवेशिका  पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अभिप्राय द्या!